- Advertisement -
कोकणातील वैभववाडी तालुक्यात आखवणे, भोम आणि नागपवाडी या गावांच्या ठिकाणी धरण बांधलं जात आहे. काम ९० टक्के पूर्ण देखील झालं आहे. पण बोगस लाभार्थ्यांनी शिरकाव केल्याचा आरोप हक्कासाठी मरण पत्करेन असं म्हणत अरूणा प्रकल्पग्रस्तांनी उपोषणाला सुरूवात केली आहे.
- Advertisement -