- Advertisement -
‘राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय अजून झाला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी योग्य वेळी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्राने केरळ आणि महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लावावी’, अशी शिफारस केलेली आहे. मात्र, मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
- Advertisement -