घरव्हिडिओस्थगितीमुळे प्रत्येक दिवशी ५ कोटींचं नुकसान

स्थगितीमुळे प्रत्येक दिवशी ५ कोटींचं नुकसान

Related Story

- Advertisement -

आरे मेट्रो कारशेडवर सरकारने दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी. कारण, स्थगितीमुळे प्रत्येक दिवशी ५ कोटींचं नुकसान होत असल्याचं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. आमच्या सरकारच्या वेळेस आरेतील झाडे तोडल्यानंतर २३ हजार झाडं लावण्यात आली आहे. असे कठोर निर्णय घेत असताना व्यापक जनहित बघावं लागेल. शेवटी पर्यावरणाचा विचार करतो, मेट्रोमुळे पर्यावरणाचं संवर्धन होणार आहे आणि प्रदूषणाचा ऱ्हास होणार असेल तर, सरकारने राजकीय अभिदिवेष न ठेवता याबाबतचा निर्णय घेतला पाहिजे.

- Advertisement -