- Advertisement -
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल जनतेने ज्याप्रकारे जनता कर्फ्यू पाळला त्याबद्दल लोकांचे कौतुक केले आहे. मात्र तरिही लोक आज घराबाहेर पडले आहेत. जगण्याची धडपड सर्वांनाच करावी लागते, मात्र आपल्याला करोनाची लागण झाल्यास ती आपल्या कुटुंबियांनी देखील होऊ शकते. मग जगण्याची धडपड कुणासाठी करायची असे भावनिक आवाहन फडणवीस यांनी केले आहे.
- Advertisement -