- Advertisement -
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी केलेल्या भाषणावरुन टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाहीत. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
- Advertisement -