- Advertisement -
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विदर्भावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी विदर्भातील वाशिम भागात कधी गेलोच नाही, असे एकनाथ खडसेंनी सांगितले. तर त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, वाशिम दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे आगामी काळातील वैनगंगा-नळगंगा प्रकल्प वाशिमसाठी वरदान ठरणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
- Advertisement -