- Advertisement -
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी सोडली नाहीये. सभागृहामध्ये माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देण्यास उभे राहिले. यावेळी जयंत पाटील यांना टोला लगावत, मला राग येतचं नाही, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
- Advertisement -