- Advertisement -
भारतातील ‘गाढव’ या पाळीव प्राण्याची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असून यामागे चीनचा संबंध असल्याचे समोर आले आहे.सीमेलगतच्या भागांत नेहमी कुरापती काढणाऱ्या चीनने औषधांसाठी लागणारा कच्चा माल म्हणून भारतातील गाढवे पळविण्याचा उद्योग सुरू केला आहे.
- Advertisement -