- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपच्या धर्माधिष्ठित राजकारणावर टीका केली. याशिवाय बेरोजगारीवरुन जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रपतींनी अभिभाषणात ‘अमृत महोत्सव’चा उल्लेख केला, तर अर्थसंकल्पात ‘अमृत काळ’ असा शब्दप्रयोग झाला. समुद्रमंथनातून अमृत मिळत असले तरी त्या आधी होणाऱ्या ‘घुसळणी’कडे दृर्लक्ष करता येणार नाही, अशा कानपिचक्या देखील त्यांनी दिल्या.
- Advertisement -