घरव्हिडिओमला बाजूला ठेवलं नसतं तर ५-२५ जागा वाढल्या असत्या

मला बाजूला ठेवलं नसतं तर ५-२५ जागा वाढल्या असत्या

Related Story

- Advertisement -

आजपर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्याच अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे सरकार पडले, असा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. तसेच मला, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट दिले नाही, तसेच निवडणुकीच्या प्रचारातही सामील केले नाही. तसे केले असते तर भाजपच्या आणखीन पाच-पंचवीस जागा वाढल्या असत्या, असे खडसे म्हणाले.

- Advertisement -