- Advertisement -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले या संदर्भाती माहिती त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना दिली. मात्र यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निर्णयाची माहिती देत असताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एका कादावर लिहून चिठ्ठी एकनाथ शिंदे यांच्याकडे सरकवली या चिठ्ठीवर नेमकं काय लिहलं होतं यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.
- Advertisement -