- Advertisement -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबाद येथील पैठण येथे विराट सभा झाली. या सभेसाठी मुख्यमंत्र्यांनी पैसे देऊन माणसं आणली असल्याची टीका विरोधकांकडून सुरू होती. मात्र, सभेला झालेली विराट गर्दी पाहून ही माणसं पैसे देऊन आले असतील का असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला. तसेच खोक्यांवरून डिवचणाऱ्यांनाही त्यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले.
- Advertisement -