- Advertisement -
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच मुद्द्यावरून सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या गदारोळामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
- Advertisement -