- Advertisement -
शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह देखील शिंदेंना मिळालं. मात्र शिंदेंची अयोध्या वारी चर्चेत आलीये. याला कारण म्हणजे जे मनसेप्रमुख राज ठाकरेंना जमलं नाही ते शिंदेंनी करून दाखवलं.
- Advertisement -