- Advertisement -
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेबद्दल सूचक विधान केलं आहे. हे सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी पंढरपूर येथे आहेत. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
- Advertisement -