- Advertisement -
देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यापासून अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधले मजूर मोठ्या संख्येने अडकून पडले होते. त्यांना परत आपल्या गावी आपल्या घरी पाठवण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आज तेलंगणाच्या लिंगमपल्लीमधून झारखंडकडे पहिली ट्रेन या मजूर आणि कामगारांना घेऊन रवाना झाली आहे.
- Advertisement -