- Advertisement -
संततधार पावसामुळे गंगापूर धरण १०० टक्के भरल्याने आज दुपारी बारा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. आज गंगापूरमधून १५ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग केला जाणार असून नदीकाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच गंगापूर धरणातून १५ हजार क्युसेक्स पेक्षा अधिक विसर्ग होण्याची शक्यता आहे.
- Advertisement -