- Advertisement -
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित भारत विकास परिषदेच्या संमेलनात उपस्थिती दर्शविली होती, यावेळी राज्यपालांनी देशाच्या इकॉनॉमीवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की, आपल्याला लवकरच पाच ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी, मात्र मला वाटते की त्यांच्या विचार करण्याअगोदरच पाच ट्रिलियन इकॉनॉमी होऊन जाईल आणि यामध्ये माझ्यासारखा भिकारी काहीच करू शकत नाही हे सगळं तुमच्यामुळेच शक्य आहे, असं वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलंय.
- Advertisement -