घरव्हिडिओ'सरकारने कोकणवासीयांच्या अपेक्षा मातीत घातल्या'

‘सरकारने कोकणवासीयांच्या अपेक्षा मातीत घातल्या’

Related Story

- Advertisement -

‘कोकणच्या जनतेने सातत्याने शिवसेनेला पाठबळ दिलं. त्या अनुषंगाने कोकणचा भरीव विकास होईल, अशी कोकणवासीयांची अपेक्षा होती. मात्र, कोकणच्या जनतेच्या अपेक्षा मातीत घालण्याचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. त्यामुळे कोकणची जनता केवळ मतांसाठीच आहे का?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -