- Advertisement -
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज बारावा दिवस आहे. जलजीवन मिशन या योजनेवर पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी सभागृहात भाष्य केलं. ही योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून कशापद्धतीने राबवली जात आहे, यावर गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली आहे
- Advertisement -