- Advertisement -
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ews आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. आर्थिक मागास असलेल्या समाजाला ews आरक्षणाची गरज असल्याचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे. दुर्बल घटकांना प्रथमच केंद्र सरकारने आरक्षण दिले होते. परंतु ५० टक्क्यांवर आरक्षण गेल्यामुळे प्रकरण न्यायालयात गेले. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण योग्य असल्याचे सांगितले आहे.
- Advertisement -