- Advertisement -
नाशिक मुंबईला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून राष्ट्रीय महामार्ग ३ कडे बघितलं जातं मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टी मध्ये हा महामार्ग खचला होता भिवंडी ते गोंदे दरम्यान वर्षभरात १७० दुचाकी व ५० हून अधिक मोठ्या वाहनांचा अपघात झाला. गेले अनेक जण जखमी झाले तर काहींना अपंगत्व आले. रस्त्यावर अनेक त्रुटी अपघाताला कारणीभूत असून यंदाच्या पावसाळ्यात भिवंडी ते गोंदे या दरम्यानचा रस्ता धोकादायक आहेत.
- Advertisement -