- Advertisement -
महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना औरंगााद जिल्ह्यात घडली. वैजापूर तालुक्यातील गोयगावमध्ये प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावाने आणि जन्मदात्या आईने आपल्या मुलीची निर्घुण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणातील दोघेही आरोप पोलिसांच्या ताब्यात आहेत.
- Advertisement -