- Advertisement -
गेली काही वर्षे देशद्रोह्यांची यादी वाढत चालली आहे. या यादीमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. कामगारांचा, शेतकऱ्यांना आवाज बनणारे, सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करणाऱ्या तरुणांवर देशद्रोहाचा आरोप लावला जात आहे. मात्र अद्याप एकही आरोप सिद्ध झालेला नाही. मग या तरुणांना गंभीर गुन्ह्याखाली अटक करून त्यांचं आयुष्य उध्वस्त का केलं जातं आहे?
- Advertisement -