Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या पत्रावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या पत्रावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्राला राज्यपालांना ‘रिप्लेस’ करण्यासारखा नवीन माणूस मिळाला नसेल. राज्यपालांनी मधल्या काळात जी वक्तव्य केली, ती वक्तव्य बघून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. राज्यपालांच्या पत्राचा केंद्र सरकार दखल घेईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे

- Advertisement -