घरव्हिडिओसमृद्धी महामार्गावरील टोलपेक्षा जनता विमानाने प्रवास करेल - जयंत पाटील

समृद्धी महामार्गावरील टोलपेक्षा जनता विमानाने प्रवास करेल – जयंत पाटील

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समृद्धी महामार्गावरील टोलवसुलीवरून सवाल उपस्थित केला आहे. या महामार्गावरील टोल वसुली ही सर्वसामान्य नागरिकांना न परवडणारी आहे. विमान प्रवास त्यापेक्षा स्वस्त आणि जलद आहे. किंवा लोकं जुन्या मार्गाने जातील. परंतु टोलबाबतचा प्रश्न आम्ही विधानसभेत उपस्थित करुन समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पुढील भूमिका घेऊ असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

- Advertisement -