- Advertisement -
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु जितेंद्र आव्हाड स्वतःच अडचणीत सापडले. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत इतिहासाबाबत वक्तव्य केलं. यावेळी औरंगजेब जर क्रूर, हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिर तोडलं असतं, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय.
- Advertisement -