- Advertisement -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टीव्ही चॅनेल्सचे पत्रकार रस्त्यावर उतरून वार्तांकन करत आहेत. यामुळे मुंबईमधील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच मुद्द्यावर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टीव्ही चॅनेल्सचे मालक आणि सरकारला उद्देशून या पत्रकारांनासाठी खास विमा सुरक्षेची मागणी केली आहे.
- Advertisement -