- Advertisement -
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयामुळे भाजपचे आभार मानले आहेत. परंतु हा निर्णय भाजपने काळजावर दगड ठेवून घेतला असेल. हा निर्णय घेणं त्यांना सोपा नव्हता. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी संवेदनशीलपणा आणि सुसंस्कृतपणा दाखवला त्याबद्दल त्यांचे आभारसुद्धा किशोरी पेडणेकर यांनी मानले आहेत.
- Advertisement -