घरव्हिडिओबुद्ध पौर्णिमा... काय आहे या दिवसांचं महत्त्व

बुद्ध पौर्णिमा… काय आहे या दिवसांचं महत्त्व

Related Story

- Advertisement -

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांची आज २५६४ वी जयंती आहे. जग हे अनित्य आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कार्यकारणभाव असतोच, त्यानुसारच मानवाने आपले वर्तन करावे, असा संदेश गौतम बुद्धांनी दिला.

- Advertisement -