- Advertisement -
लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. संचारबंदी असल्यामुळे आंबा मार्केटमध्ये पाठवता येत नाहीये. त्यामुळे तो झाडावरच पिकून गळून पडत असल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
- Advertisement -
लॉकडाऊनमुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. संचारबंदी असल्यामुळे आंबा मार्केटमध्ये पाठवता येत नाहीये. त्यामुळे तो झाडावरच पिकून गळून पडत असल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.