- Advertisement -
संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 25 हजार कोटींचा महाआयटी घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट केला. दरम्यान हा गौप्यस्फोट करून राऊतांनी आपल्याच सरकारला अडचणीत आणले. दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या आरोपात खरचं तथ्य आहे का, सर्वसामान्य नागरिकांचे या बाबतीत काय मत आहे जाणून घेऊयात.
- Advertisement -