घरव्हिडिओदुष्काळी शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देऊ : – कृषिमंत्री

दुष्काळी शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देऊ : – कृषिमंत्री

Related Story

- Advertisement -

जलयुक्त शिवाराची राज्यात कामे झाली असून पाऊस पडण्याचीच प्रतीक्षा आहे. चांगला पाऊस पडल्यानंतर कृषी क्षेत्रात चांगले चित्र दिसणार आहे. मात्र दुष्काळामुळे ज्या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर आणि शेतकऱ्यांचे शेत संकटात आहे, त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊ, अशी ग्वाही राज्याचे नवनियुक्त कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी ‘माय महानगर’ च्या मुलाखतीत दिली आहे. आतापर्यंत मी ग्रामीण भागाचे , शेतीचे प्रश्न मांडत होतो, आता त्यांच्यासाठी काही तरी करण्याची संधी मिळणार आहे. कृषी मंत्री या नात्याने या सर्वांसाठी ठोस काहीतरी करता येईल असा विश्वात निर्माण झाला असल्याचेही श्री. बोंडे यांनी सांगितले.

- Advertisement -