- Advertisement -
मुंबई पर्यटनाच्या विकासासंदर्भात विचारणा केली असता त्यावर पर्यावरण व पर्यटक मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पर्यटनावर उभी करु, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रात चांगला नैसर्गिक पट्टा आहे. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, नद्या, खोऱ्या आणि डोंगर देखील आहेत, त्यामुळे त्याचा पर्यटनाकरता नक्कीच फायदा होईल.
- Advertisement -