- Advertisement -
छोट्या छोट्या कारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवणे हे कितपत योग्य आहे? पंतप्रधानांची गरिमा राखली गेली पाहिजे. तुम्ही काम करा, मुंबईच्या लोकांचा विश्वास मिळवा, बघा जमतं का? असा सवाल ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर उपस्थित केलाय.
- Advertisement -