- Advertisement -
“मराठा आरक्षण केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे भाजपने मराठा समाजाचे शाशक्तीचा अंत न पाहता मराठा आरक्षण द्यावे. तसेच ५० पेक्षा अधिक घटना झाल्याने आता राज्य सरकारच्या हातात राहिलेले नाही. त्यामुळे अधिवेशन राज्यात बोलवण्यापेक्षा मोदींनी केंद्राचे अधिवेशन घ्यावे”, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
- Advertisement -