- Advertisement -
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन एक वर्ष झालं. जवळपास ५० टक्के प्लास्टिक बंदी झालेली आहे..तर दुधाच्या पिशवीला आता ५० पैसे देऊन दुसऱ्या दिवशी ती रिकामी पीशवी विक्रेत्याकडे परत करावी लागणार आहे आणि याच योग्य तो फायदा होईल असे रामदास कदम यांनी सांगितले.
- Advertisement -