- Advertisement -
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या मशिदीवरील भोंग्याच्या अल्टिमेटमवर राज्यातील गृहखाते देखील सक्रिय झाले आहेत. राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी आता राज्य सरकारतर्फे खबरदारी घेतली जातेय. दरम्यान भोंग्याचा मुद्द्यानंतर मनसेकडून CCTVचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
- Advertisement -