- Advertisement -
मुंबई प्रवेशाला आणि मुंबईतून बाहेर पडताना हमखास अडथळा ठरणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडीची. याच वाहतूक कोंडीच्या समस्येवर मुंबई पारबंदर प्रकल्प हा पर्यायी मार्ग म्हणून सोयीस्कर ठरणार आहे. मुंबईला नवी मुंबईशी आणि मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेशी जोडणाऱ्या या कनेक्टिव्हिटीच्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पामुळे २१ किलोमीटरचा टप्पा २५ मिनिटात गाठणे शक्य होईल. भविष्यात या प्रकल्पाची कनेक्टिव्हिटी मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला देण्यात येणार आहे.
|
|
|
- Advertisement -