- Advertisement -
झारखंडमधील गिरिडीह जवळ बुधवार, गुरुवारच्या मध्य रात्री नक्षलवाद्यांनी बॉम्ब हल्ला करून रेल्वे ट्रॅक उडवला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर हावडा-गया-दिल्ली रेल्वे मार्गावरील ट्रेनची वाहतूक बंद करण्यात आली. तर काही ट्रेनचे मार्ग बदलून इतर मार्गावरून धावत होत्या.
- Advertisement -