- Advertisement -
भाजपमुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाले. ओबीसीच्या आरक्षण मुद्द्यावर भाजप पुतना मावशीचे प्रेम दाखवत आहे,असा टोला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लगावला आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत मागासवर्गीय आयोगाकडून इम्पेरिकल डेटा सादर केला जाईल. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झाल्यास ओबीसी आरक्षण मान्य करूनच निवडणूका घेण्यात याव्या, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
- Advertisement -