घरव्हिडिओपुलवामा घटनेबाबत नाना पटोले यांचा मोदी सरकारला सवाल

पुलवामा घटनेबाबत नाना पटोले यांचा मोदी सरकारला सवाल

Related Story

- Advertisement -

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे तसेच यासंदर्भात मोदी सरकारला सवाल विचारले आहे. ‘भ्रष्टाचार आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात नरेंद्र मोदींची असंवेदनशील भूमिका स्पष्ट केलेली आहे ती घातक असून नरेंद्र मोदींनी याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे’ असं नाना पटोले म्हणाले

- Advertisement -