- Advertisement -
वाहतूक समस्या काही मुंबईसाठी नवीन नाही आणि आता प्रतयेकाकडे असलेल्या खासगी वाहनांमुळे ती आणखी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. यापूर्वी सुद्धा बांधण्यात आलेल्या बांद्रा वरळी सी लिंकमुळे वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रित आली होती . आणि आता अजून एक नव्या सी लिंक प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे.
- Advertisement -