- Advertisement -
मुलीचे लग्न झाल्यावर मुलीची आई दुसऱ्या दिवसापासून मुलीला फोन करून तिथली विचारपूस करते आणि तिच्या संसारात इंटरफेअर करते. त्यामुळे अनेक मुलींचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, असे वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथे धनगर समाज वधूवर परिचय मेळाव्यात केले.
- Advertisement -