- Advertisement -
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यामुळे कोकणी माणूस त्रस्त झाला आहे. सामान्य जनतेला रोज चिखलातून जावं लागतंय. जनतेचा हा त्रास अधिकाऱ्यांना कळावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची आंघोळ घालत गडनदी पुलाला बांधून ठेवले.
- Advertisement -