घरव्हिडिओपळून जाऊन लग्न केल्यानंतर नितीश आणि मानसीच्या संसाराची कहाणी ?

पळून जाऊन लग्न केल्यानंतर नितीश आणि मानसीच्या संसाराची कहाणी ?

Related Story

- Advertisement -

‘सोयरीक’ जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना. आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात. कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. दरम्यान, एक कुटुंबव्यवस्थेची चौकच मोडून आपल्या मनातील पसंतीला प्रधान्य दिल्यानंतर काय घडतं. या विषयावर भाष्य करणारा मकरंद माने दिग्दर्शित सोयरीक हा सिनेमा 11 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- Advertisement -