- Advertisement -
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव रविवारी उपसभापतींनी फेटाळला. त्यानंतर विरोधकांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचे ठरवले. मग पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी जोपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान होत नाही, तोपर्यंत इम्रान खान पंतप्रधान असतील असे स्पष्ट केले. दरम्यान पाकिस्तानच्या राजकारणात आतापर्यंत कोणत्याही सरकारने आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. यामागचं नेमकं कारण काय? हे पाहा.
- Advertisement -