- Advertisement -
देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू मुंबईत झाले आहेत. रुग्णांची मोठी संख्या असली तरी महापालिकेचे डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवेचे काम करत आहेत. मात्र काही अधिकारी, डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे नर्स, वॉर्डबॉय यांना सुरक्षित साधने आणि सुविधा मिळत नाहीत. याबाबत जन स्वास्थ अभियानच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. तसेच त्यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना पत्र देखील लिहिले आहे.
- Advertisement -