दिलीप वळसे पाटलांचं आसाम सरकारवर टीकास्र
पुण्यातील खेडमध्ये असणारे ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे. आसाम सरकारच्या पर्यटन विभागाने केलेल्या एका जाहिरातीमध्ये याचा उल्लेख आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते...
महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत रामदासस्वामी यांची आज पुण्यतिथी
माघ वद्य नवमीला रामदास स्वामी समाधीस्त झाले. आणि म्हणूनच या तिथीला रामदास नवमी असे संबोधले जाते. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण...
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाची चर्चा
राजरत्न पुरस्कार समितीतर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हजेरी लावली, सभेला संबोधित करताना मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याची...
वर्ल्ड टूरसाठी इथे नक्की भेट द्या
वर्ल्ड टूरसाठी या ठिकाणी असते सर्वात जास्त पर्यटकांची गर्दी. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत ती ठिकाण.
झोप पूर्ण होत नाही? मग हे कराच!
निद्रानाश आजकाल सर्वांनाच जाणवतो. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये तर धकाधकीच्या जीवनात झोप पूर्ण न होणे हे रोजचेच झाले आहे. अपुऱ्या झोपेमुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण...
राखी तिच्या वकिलांसोबत कोर्टात स्पॉट
राखी सावंत ही सध्या पीडित आहे. ती तिच्या वकिलांसोबत कोर्टात स्पॉट झाली. यावेळी राखीच्या वकिलांनी तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे. तिला...
अशोक चव्हाण यांची उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दाव्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांच्याशीच चर्चा करून अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी झाला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यासंदर्भात काँग्रेस नेते अशोक चव्हाण...
‘राहत काझमी’ यांच्या ‘द लास्ट कॉफी’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग
'द लास्ट कॉफी या चित्रपटाचे दिग्दर्शन शोएब शाह यांनी केले आहे. तर अंकिता लोखंडेच्या बरोबरीने या चित्रपटातील मुख्य भूमिकेत जो अभिनेता आहे, तोच...
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काय घडलं बावनकुळेंनी सांगावं – अनिल देशमुख
विधानसभा निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी काय घडलं, हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगावं, असं आव्हान राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिलं आहे. तसचे तुरुंगवास भोगत...
संदीप देशपांडे यांनी पुन्हा सुरु केला सेल्फी पॉईंट
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईत पुन्हा सेल्फी पॉईंट चालू केला आहे. १४फेब्रुवारी या व्हेलेंटाईन दिनाच्या खास निमित्ताने त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. मागील...
लव्ह जिहाद कायद्यासंदर्भात राम कदम यांची प्रतिक्रिया
श्रद्धा वालकरच्या प्रकरणात मविआ सरकारने योग्य वेळी कारवाई केली असती, तर श्रद्धाचा मृत्यू टळला असता. श्रद्धा वालकरच्या हत्येस मविआ जबाबदार आहे, असा थेट आरोप...
अमरावतीत राणा दाम्पत्यानं केला व्हॅलेंटाईन डे साजरा
आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा केला जात आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने देखील आगळावेगळ्या पद्धतीने...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement