- Advertisement -
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेप्रमाणे सर्वोच्च सभागृह असलेल्या राज्यसभेतही काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने पक्षाचं नाव बदलावं. काँग्रेस पक्ष नसता तर शिखांचा नरसंहार झाला नसता, असा आरोप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
- Advertisement -